पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- शामची आई- गोष्टी mp3
- स्वच्छतेची घोषवाक्य
- फळांची नावे (Flash cards)
- वाशिम जिल्हा
- बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती
- गणित क्लृप्त्या
- Opposit words
- शाळेतील मुलांसाठी बोध कथा - mp3
- विद्यार्थी फोटो
- सर्वात मोठे
- विविध शाळेतील ज्ञानरचनावादी फरशी स्टक्चरची छायाचीत्रे
- विभाज्यतेच्या कसोटय़ा
- म्हणी -६२४
- अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
- डॉ. कलामयांचे जीवनउपयोगी --१० नियम
- जयंती/पुण्यतीथी
- पुस्तके व त्यांचे लेखक
- सरांना पालकाचे पत्र
- समानार्थी शब्द-मराठी
Tuesday, 5 September 2017
Tuesday, 15 August 2017
जय हिंद
🚩🇮🇳॥ वन्दे माँ भारती ॥🇮🇳🚩
🇮🇳
जय वन्दे माँ~जय माँ भारती ,
माँ~माँ मै तेरी उतारू आरती ।
मिलेंगे सौ जनम चरणों में तेरे !
फिर भी नही उपकार की पूर्ती ।।धृ।।
🇮🇳
पुजा में झिलमिल सितारे लाऊ ,
क्षितिज सूरज का दिया बनाऊ ।
पूनम चांद तिलक भाल लगाऊ ,
गले में सतरंगी इंद्रधनू पहनाऊ ।
माँ भारती जब हो तेरी आरती ,
आयेंगी भक्तों की सागर भरती ।।१।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
माँ शानसे सिंह पे तुमे बिठाऊ ,
दौड़में चितेकी रफ़्तार दिलाऊ ।
सिरपे मोरपंखी मुकूट पहनाऊ ,
कोयल गलेसे भजन गीत गाऊ ।
जय माँ~जय माँ~जय भारती ,
खुशियों में नाचे आसमां धरती ।।२।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
माँ भारती माँ गंगाजी में नहाये ,
पग से गंगाजल पावन हो जाये ।
माँ तेरी तिरंगी मखमली चुनरी ,
गगन में वायु संग सदा लहराये ।
हम हिन्दुस्तानी उतारेंगे आरती ,
माँ भारती है भारत की सारथी ।।३।।
मिलेंगे सौ जनम.....!
🇮🇳
हिरेमाणिक मोतीमणी पहनाऊ ,
चहुंओर कस्तूरी सुगंध फैलाऊ ।
माँ भारती तेरी मै महिमा गाऊ ,
तेरे चरण में सदा शिश झुकाऊ ।
शुर विर संतानों की है ये धरती ,
भारतके शेर करे माँ की आरती ।।४।।
मिलेंगे सौ जनम.....!
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Monday, 7 August 2017
बहिण
〰〰?〰〰
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।
❄रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❄
Wednesday, 26 July 2017
कारगील विजय दिवस
कारगिल विजय दिवस स्वतंत्र भारत के लिये एक महत्वपूर्ण दिवस है। इसे हर साल 26 जुलाई को मनाया जाता है। कारगिल युद्ध लगभग 60 दिनों तक चला और 26 जुलाई को उसका अंत हुआ। इसमें भारत की विजय हुई। इस दिन कारगिल युद्ध में शहीद हुए जवानों के सम्मान हेतु मनाया जाता है।
1971 के भारत-पाक युद्ध के बाद भी कई सैन्य संघर्ष होता रहा। दोनों देशों द्वारा परमाणु परीक्षण के कारण तनाव और बढ़ गया था। स्थिति को शांत करने के लिए दोनों देशों ने फरवरी 1999 में लाहौर में घोषणा पत्र पर हस्ताक्षर किए। जिसमें कश्मीर मुद्दे को द्विपक्षीय वार्ता द्वारा शांतिपूर्ण ढंग से हल करने का वादा किया गया था। लेकिन पाकिस्तान ने अपने सैनिकों और अर्ध-सैनिक बलों को छिपाकर नियंत्रण रेखा के पार भेजने लगा और इस घुसपैठ का नाम "ऑपरेशन बद्र" रखा था। इसका मुख्य उद्देश्य कश्मीर और लद्दाख के बीच की कड़ी को तोड़ना और भारतीय सेना को सियाचिन ग्लेशियर से हटाना था। पाकिस्तान यह भी मानता है कि इस क्षेत्र में किसी भी प्रकार के तनाव से कश्मीर मुद्दे को अंतरराष्ट्रीय मुद्दा बनाने में मदद मिलेगी।
प्रारम्भ में इसे घुसपैठ मान लिया था और दावा किया गया कि इन्हें कुछ ही दिनों में बाहर कर दिया जाएगा। लेकिन नियंत्रण रेखा में खोज के बाद और इन घुसपैठियों के नियोजित रणनीति में अंतर का पता चलने के बाद भारतीय सेना को अहसास हो गया कि हमले की योजना बहुत बड़े पैमाने पर किया गया है। इसके बाद भारत सरकार ने ऑपरेशन विजय नाम से 2,00,000 सैनिकों को भेजा। यह युद्ध आधिकारिक रूप से 26 जुलाई 1999 को समाप्त हुआ। इस युद्ध के दौरान 527 सैनिकों ने अपने जीवन का बलिदान दिया।
1971 के भारत-पाक युद्ध के बाद भी कई सैन्य संघर्ष होता रहा। दोनों देशों द्वारा परमाणु परीक्षण के कारण तनाव और बढ़ गया था। स्थिति को शांत करने के लिए दोनों देशों ने फरवरी 1999 में लाहौर में घोषणा पत्र पर हस्ताक्षर किए। जिसमें कश्मीर मुद्दे को द्विपक्षीय वार्ता द्वारा शांतिपूर्ण ढंग से हल करने का वादा किया गया था। लेकिन पाकिस्तान ने अपने सैनिकों और अर्ध-सैनिक बलों को छिपाकर नियंत्रण रेखा के पार भेजने लगा और इस घुसपैठ का नाम "ऑपरेशन बद्र" रखा था। इसका मुख्य उद्देश्य कश्मीर और लद्दाख के बीच की कड़ी को तोड़ना और भारतीय सेना को सियाचिन ग्लेशियर से हटाना था। पाकिस्तान यह भी मानता है कि इस क्षेत्र में किसी भी प्रकार के तनाव से कश्मीर मुद्दे को अंतरराष्ट्रीय मुद्दा बनाने में मदद मिलेगी।
प्रारम्भ में इसे घुसपैठ मान लिया था और दावा किया गया कि इन्हें कुछ ही दिनों में बाहर कर दिया जाएगा। लेकिन नियंत्रण रेखा में खोज के बाद और इन घुसपैठियों के नियोजित रणनीति में अंतर का पता चलने के बाद भारतीय सेना को अहसास हो गया कि हमले की योजना बहुत बड़े पैमाने पर किया गया है। इसके बाद भारत सरकार ने ऑपरेशन विजय नाम से 2,00,000 सैनिकों को भेजा। यह युद्ध आधिकारिक रूप से 26 जुलाई 1999 को समाप्त हुआ। इस युद्ध के दौरान 527 सैनिकों ने अपने जीवन का बलिदान दिया।
Wednesday, 14 June 2017
स्कूल चले हमस्कूल चले हम
स्कूल चले हमस्कूल चले हम
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
सुटीतल्या सवयी बंद करा
चला पुन्हा सुरवात करा
शाळा माझी मी शाळेचा
मंत्र हा ध्यानी धरा
झोप दुपारची विसरा जरा
अध्यापनाची त्वरा कह रा
कर्म हीच पूजा समजून
शाळेचं नाव उज्ज्वल करा
कागदातून वेळ काढा
शिकवणे आहे महत्वाचे
शाळेवर मोबाईल
व्हाॅटस् अप बंद ठेवायचे
देत रहा ज्ञान सतत
समाधान त्यातचं आहे
उपक्रमांची कसरत करत
शिकवीन तोच महान आहे
सज्ज व्हा, रमा मुलांत
विसरा सारा समस्या
ज्ञानदान करत रहा
तीच खरी तपस्या
भाग्यवान आपण सारे
देशसेवक आहोत खरे
खोल ज्ञानाचे डोह आपण
आणि झुळझुळणारे झरे
सज्ज व्हा उद्यासाठी
फुंका नवी तुतारी
फुलपाखरं तयार आहेत
यायला तुमच्या दारी
समस्त शिक्षक
Monday, 12 June 2017
*येतील चिमण पाखरं'*
*येतील चिमण पाखरं'*
26 जून ला माझी शाळा सुरु होईल
अनेक चिमण पाखरं
बसतील येऊन माझ्या वर्गात
थोडे दिवस बावरतील
आया -आज्जींची वाट पाहत हुंदकेही देतील
पण हळू-हळू मीच होईन त्यांची आई
मला माहित आहे
त्यांना आवडतात खेळ नि गोष्टी
गंमतगाणी अन दंगामस्ती
हवा असतो एक हात
पाठीवरून,केसावरून फिरणारा
आणि कोवळे हिरवे शब्द
नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे
चार आठ दिवसातच
ती विसरतील आपलं घर
कारण त्याचं नवं घर
इथे मिळालेलं असेल
त्यांच्या बाळमुठी आता उघडलेल्या आहेत
त्या चिमुकल्या हातात देईन पेन्सिल
रेघोट्या मारण्यासाठी,गिरगटण्यासाठी
त्या रेघोट्याच हळूहळू
घेतील आकार त्यांच्या भविष्याचा
माती… रंग यात माखून जातील ती
हवे तसे कापतील कागद
शाळेत बुडून हरवून जातील .
ती पहिल्यांदाच बोलतील ना
तेव्हा करीन शब्दांचं स्वागत
घालीन त्यांच्या शब्दकुरणांना स्वागत कुंपण
माझ्या आश्वासक वागण्यातून
शिस्तीच्या नावाखाली
चिरडणार नाहीत त्यांच्या कल्पनांची फुले
प्रश्न नाहीत सुकणार
धरतील मुळं जोमदार …
मला माहित आहे त्यांना
आहेत पुस्तकं नेमलेली
पण आहे एक आणखी पुस्तक
भव्य निसर्गाचं -परिसराचं !
त्यांना मोहावतील रंग ढगांचे ,झाडाफुलांचे
न विटणारे केवड्याचे-चाफ्याचे गंध
चिरंतन दरवळणारे
चकित होतील त्यांच्या नजरा
इंद्रधनुष्य बघताना ,फुलपाखरे उडताना
अख्ख आभाळ डोळ्यात पाहताना
डोंगरावरून न सापडणार क्षितीज निरखताना
तीच आहे खरी शाळा मुलांची
आणि माझी शाळा ? फक्त
निसर्गाची मोठी शाळा दाखवण्यापुरती !
हळूहळू होतील ती मोठी
माझी शाळा होईल छोटी त्यांच्यासाठी
बळकट होतील त्यांचे पंख
उडून जातील सैरभैर भिंतीच्या पलीकडे .
खात्री आहे होतील पार ती,
जीवनाच्या परीक्षेतून ….
जिवनात हात हटणार नाहीत
आपलं पळवू देणार नाहीत
दुसऱ्याचं हिसाकावणार नाहीत
एकलकोंडी नाहीत फिरणार
उडतील इतरांबरोबर
लयबद्ध वळणं घेत.
वाटेल मला शेवटी
का आली इतकी गुणी पाखरं माझ्या अंगणात
मोठी होऊन उडून जाण्यासाठी ?????
माझ्या चष्म्यावर साठेललं धुकं
पण ते पुसायचं मला भान नाही ………
… वाईट घ्यायचं नाही
असतील तेथून आठवण काढतील
कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाला तर
तीच माझी गुरुदक्षिणा … तेच माझं पसायदान
येईल जेष्ठ महिना जेव्हा
आकाशात गरजेल ढगांची सेना
वारा होईल धुंद
दरवळेल मातीचा गंध
सगळीकडे होईल कुंद
आणि पुन्हा येतील …. चिमण पाखरं …।
26 जून ला माझी शाळा सुरु होईल
अनेक चिमण पाखरं
बसतील येऊन माझ्या वर्गात
थोडे दिवस बावरतील
आया -आज्जींची वाट पाहत हुंदकेही देतील
पण हळू-हळू मीच होईन त्यांची आई
मला माहित आहे
त्यांना आवडतात खेळ नि गोष्टी
गंमतगाणी अन दंगामस्ती
हवा असतो एक हात
पाठीवरून,केसावरून फिरणारा
आणि कोवळे हिरवे शब्द
नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे
चार आठ दिवसातच
ती विसरतील आपलं घर
कारण त्याचं नवं घर
इथे मिळालेलं असेल
त्यांच्या बाळमुठी आता उघडलेल्या आहेत
त्या चिमुकल्या हातात देईन पेन्सिल
रेघोट्या मारण्यासाठी,गिरगटण्यासाठी
त्या रेघोट्याच हळूहळू
घेतील आकार त्यांच्या भविष्याचा
माती… रंग यात माखून जातील ती
हवे तसे कापतील कागद
शाळेत बुडून हरवून जातील .
ती पहिल्यांदाच बोलतील ना
तेव्हा करीन शब्दांचं स्वागत
घालीन त्यांच्या शब्दकुरणांना स्वागत कुंपण
माझ्या आश्वासक वागण्यातून
शिस्तीच्या नावाखाली
चिरडणार नाहीत त्यांच्या कल्पनांची फुले
प्रश्न नाहीत सुकणार
धरतील मुळं जोमदार …
मला माहित आहे त्यांना
आहेत पुस्तकं नेमलेली
पण आहे एक आणखी पुस्तक
भव्य निसर्गाचं -परिसराचं !
त्यांना मोहावतील रंग ढगांचे ,झाडाफुलांचे
न विटणारे केवड्याचे-चाफ्याचे गंध
चिरंतन दरवळणारे
चकित होतील त्यांच्या नजरा
इंद्रधनुष्य बघताना ,फुलपाखरे उडताना
अख्ख आभाळ डोळ्यात पाहताना
डोंगरावरून न सापडणार क्षितीज निरखताना
तीच आहे खरी शाळा मुलांची
आणि माझी शाळा ? फक्त
निसर्गाची मोठी शाळा दाखवण्यापुरती !
हळूहळू होतील ती मोठी
माझी शाळा होईल छोटी त्यांच्यासाठी
बळकट होतील त्यांचे पंख
उडून जातील सैरभैर भिंतीच्या पलीकडे .
खात्री आहे होतील पार ती,
जीवनाच्या परीक्षेतून ….
जिवनात हात हटणार नाहीत
आपलं पळवू देणार नाहीत
दुसऱ्याचं हिसाकावणार नाहीत
एकलकोंडी नाहीत फिरणार
उडतील इतरांबरोबर
लयबद्ध वळणं घेत.
वाटेल मला शेवटी
का आली इतकी गुणी पाखरं माझ्या अंगणात
मोठी होऊन उडून जाण्यासाठी ?????
माझ्या चष्म्यावर साठेललं धुकं
पण ते पुसायचं मला भान नाही ………
… वाईट घ्यायचं नाही
असतील तेथून आठवण काढतील
कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाला तर
तीच माझी गुरुदक्षिणा … तेच माझं पसायदान
येईल जेष्ठ महिना जेव्हा
आकाशात गरजेल ढगांची सेना
वारा होईल धुंद
दरवळेल मातीचा गंध
सगळीकडे होईल कुंद
आणि पुन्हा येतील …. चिमण पाखरं …।
Tuesday, 6 June 2017
Friday, 2 June 2017
संघर्षकारी लोकनेत्यास विनम्र अभिवादन
देवा........!
जीवनात सर्वस्व आहात तुम्ही.....!
😭 😭
3 जून 2014 रोजी दिवस उजाडला आणि असंख्य सामान्य लोकांच्या व हिंदुस्थान चा सूर्य मावळला......!
साहेब आजचा दिवस आयुष्यात आला आणि पूर्ण आयुष्यचं इथं थांबलं हृदय धडकत आहे पण ते त्या दिवसापासून मेलेलंच आहे.....!
साहेब 3 जून 2014 ते 3 जून 2017 या काळातील असा एकही दिवस नाही की जो आपला आशिर्वाद घेतल्याशिवाय दिवस गेला नाही आणि या शरीरात जो पर्यंत प्राण आहेत तोपर्यंत देखील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या नावाचाच जप करतील....!
साहेब नेहमी आपल्या आठवणीत स्वप्न रंगायची भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलोत तरी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे आहेत हीच ओळख आम्हाला पूर्ण आयुष्य मिळाली साहेब भारताच्या इतिहासात आपलं जे स्थान आहे ते छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकर,यांच्या पंक्तीत व असंख्य सामान्य मागासलेल्या दिनदुबळ्या कष्टकरी शेतमजुरांच्या हृदयात देवाचं स्थान निर्माण केलं साहेब तुम्ही आमच्यात नाहीत हे हृदय कधीच मान्य करायला तयार नाही.......!
प्रत्येक मंदिरात गेलो तरी त्या प्रत्येक देवात फक्त एकच देव दिसतो आणि ते म्हणजे आमचे लाडके साहेब...........!
साहेब असंख्य सामान्य लोकांच्या घरात तुम्हाला शान शोकाच्या कोणत्या गोष्टी दिसायच्या नाहीत संसार चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची देखील टंचाई दिसेल साहेब एवढंच नाही पोट भरण्यासाठी लागणारं अन्न - पाणी देखील एक वेळेस दिसायचं नाही पण त्या घरांमध्ये आणि प्रत्येक घरांच्या देवघरामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या ( देवाचा ) फोटो नक्की पहायला मिळेल....!
साहेब आपल्या आठवणीत प्रत्येक दिवशी डोळ्यात अश्रू येणं आणि अंतःकरणाला चिरून टाकणाऱ्या आपल्या आठवणी नेहमीच पावलोपावली हृदयात घर करून गेल्या....!
.............
साहेब.....
काय केला गुन्हा आम्ही
कश्याची दिलीत सजा ......!
बुद्धिबळाच्या पटावरून
आमचा राजाच झालाय वजा...!
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना ( देवाला ) स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन .....!
😭💐💐💐💐💐💐💐💐💐सदैव स्मरनाथीॅ -
तालुका अध्यक्ष स्वाभिमानी प्रबोधनी शिरूर कासार 💐😭
Tuesday, 30 May 2017
Saturday, 13 May 2017
Subscribe to:
Posts (Atom)












